गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी,गृहमंत्री अमितजी शहा,लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्लाजी यांची दिल्ली येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले,,महाराष्ट्रातील अतिवृष्टी व महापुराच्या भयावह स्थितीबद्दल केले अवगत,दिल्लीतील केंद्र सरकारचे महाराष्ट्रावर विशेष लक्ष असून या नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मा.गृहमंत्री अमितजी शहा यांनी दिले.केंद्राची एन.डी. आर.एफ.च्या टीम या महाराष्ट्रात दाखल झाल्या असून बचावकार्य व मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.
श्री गोकुळाष्टमी च्या पावन पर्वावर स्थानिक इस्कॉन मंदिरात खासदार सौ.नवनीत रवी राणा यांनी भगवान श्री कृष्ण मूर्तीला दुधाचा अभिषेक करून मनोभावे पूजन केले,व देशासह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये,सर्वांचे जीवन सुख समृद्धीचे जावो अशी मनोभावे प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण जन्मसोहळा ही अविस्मरणीय पर्वणी असून तमाम हिंदू बंधू-भगिनींना या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी दिल्या.
श्री गोकुळाष्टमी च्या पावन पर्वावर स्थानिक इस्कॉन मंदिरात खासदार सौ.नवनीत रवी राणा यांनी भगवान श्री कृष्ण मूर्तीला दुधाचा अभिषेक करून मनोभावे पूजन केले,व देशासह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये,सर्वांचे जीवन सुख समृद्धीचे जावो अशी मनोभावे प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्ण जन्मसोहळा ही अविस्मरणीय पर्वणी असून तमाम हिंदू बंधू-भगिनींना या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा यावेळी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी दिल्या.
अंजनगाव सुर्जी तालुका दौरा,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन , नुकसानग्रस्त शेतांची सुद्धा केली पाहणी,,राज्यसरकारचे उदासीन धोरण शेतकऱयांच्या दुर्दशेला कारणीभूत-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा आरोप,राज्यशासनाने फसव्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा,बळीराजाला ठोस मदतीची गरज,आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांचे पाठीशी आपण सदैव उभे राहून त्यांना शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार,,शेती आणि शेतकरी सुधारणांसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन व प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची गरज,विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या व शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळविणार व या समस्यासंदर्भात संसदेत आवाज उचलून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार सौ नवनित रवी राणा यांचे प्रतिपादन,, माजी आमदार रमेश बुंदीले यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली शेतशिवारांची पाहणी
अंजनगाव सुर्जी-अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार संपूर्ण जिल्ह्यात फिरून शेतीविषयक आढावा घेत आहेत.याच शृंखलेतून त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्याचा दौरा करून 16 गावांना भेटी दिल्या. पहिले पावसाने मारलेली दांडी आणि आता अचानक आलेला पाऊस या मुळे शेतकऱयांचे नियोजन कोलमडले असून त्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
नापिकी,कर्जबाजारी पणा व शासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबियांना भेटी देऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी त्यांचे सांत्वन केले व आपण सदैव तुमच्या पाठीशी असून कुटुंबप्रमुख गेल्यामुळे जे दुःख आपणावर आले आहे ते कमी करून ,आपणांस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी या कुटुंबियांना सांगितले व त्यांना मानसिक आधार दिला.या कुटुंबियांची दैनावस्था पाहून खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे मन गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले.दहेगाव रेचा येथील सहदेवरावजी धांदे वय 80 वर्ष यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.याच गावातील पुष्पा रमेश भगत या महिलेने सुद्धा आत्महत्या केली होती,त्यांचे पश्चात पती व मुलगी असे कुटुंब आहे, या दोन्ह
मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील आसपासच्या गावाचा संपर्क तुटला, खा सौ नवनीत रवि राणा जिल्हा दौरा
केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांच्यापुढे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी मांडली,अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्राची व्यथा
ढगफुटी व अतिवृष्टीमुळे, दरडकोसल्यामुळे, महाराष्ट्रात व अमरावती जिल्हात शेती,पशुधन व घरांचे प्रंचड नुकसान,अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले.तातडीने पंचनामे करून केंद्रातर्फे भरीव सहकार्य करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे मागणी
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये असणाऱ्या आदिवासींना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक कृषी विषयक प्रशिक्षण देण्यात यावे /आदिवासींसाठी धारणी येथे विशेष कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार -खासदार सौ नवनीत रवी राणा
रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक व कमी शेती असलेल्या शेतकऱयांचा समावेश करून त्यांना रोजगार मिळावा-खासदार सौ नवनित रवी राणा यांची मागणी
नवी दिल्ली- खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी ढगफुटी व अतिवृष्टीने नुकसानग्रस्त अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. हा दौरा करून खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा हे दिल्ली गेले व तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रजी तोमर यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या भयावह व दुर्दैवी परिस्थितीची जाणीव करून दिली. या ढगफुटी व अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे,जनजीवन विस्कळीत झाले असून,अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत,अनेक व्यक्ती वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, राज्यसरकार सध्याची परिस्थिती हाताळण्यास कमी पडत असून केंद्राने यात जातीने लक्ष घालावे व महाराष्ट्रातील ही भयावह परिस्थितीत जनतेला दिलासा द्यावा,या नैसर्गिक आपत्तीतुन जनतेला सावरण्यास मदत करावी अशी मागणी केली.
सोबतच ज्यांची गुरेढोरे वाहून गेली अश्या पशुधन मालकांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे परंतु पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत अश्या पीकविमा कंपन्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे केली.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांनी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेऊन निराकरण करण्याचे सकारात्मक अभिवचन दिले.
केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांच्यापुढे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी मांडली,अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्राची व्यथा
ढगफुटी व अतिवृष्टीमुळे, दरडकोसल्यामुळे, महाराष्ट्रात व अमरावती जिल्हात शेती,पशुधन व घरांचे प्रंचड नुकसान,अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले.तातडीने पंचनामे करून केंद्रातर्फे भरीव सहकार्य करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे मागणी
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मध्ये असणाऱ्या आदिवासींना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक कृषी विषयक प्रशिक्षण देण्यात यावे /आदिवासींसाठी धारणी येथे विशेष कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार -खासदार सौ नवनीत रवी राणा
रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक व कमी शेती असलेल्या शेतकऱयांचा समावेश करून त्यांना रोजगार मिळावा-खासदार सौ नवनित रवी राणा यांची मागणी
नवी दिल्ली- खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी ढगफुटी व अतिवृष्टीने नुकसानग्रस्त अमरावती जिल्ह्याचा दौरा केला होता. हा दौरा करून खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा हे दिल्ली गेले व तात्काळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रजी तोमर यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या भयावह व दुर्दैवी परिस्थितीची जाणीव करून दिली. या ढगफुटी व अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आहे,जनजीवन विस्कळीत झाले असून,अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत,अनेक व्यक्ती वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, राज्यसरकार सध्याची परिस्थिती हाताळण्यास कमी पडत असून केंद्राने यात जातीने लक्ष घालावे व महाराष्ट्रातील ही भयावह परिस्थितीत जनतेला दिलासा द्यावा,या नैसर्गिक आपत्तीतुन जनतेला सावरण्यास मदत करावी अशी मागणी केली.
सोबतच ज्यांची गुरेढोरे वाहून गेली अश्या पशुधन मालकांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी,ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे परंतु पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत अश्या पीकविमा कंपन्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा यांनी यावेळी केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे केली.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर यांनी खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेऊन निराकरण करण्याचे सकारात्मक अभिवचन दिले.
अतिवृष्टी मुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले ,गावगावांचा संपर्क तुटला क्षतीग्रस्त पुलांची पाहणी करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा,,नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश
मुंबई तुंबली,मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात ,ठाकरेंची तिसरी पिढी असफल,मनपा चे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा,,माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास