मुंबई येथे गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी माजी सैनिक श्री मदन शर्मा यांचेवर जो भ्याड प्राणघातक हल्ला केला त्याची सखोल चौकशी करा व हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या याची दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंग यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी।
मुंबई येथे गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी माजी सैनिक श्री मदन शर्मा यांचेवर जो भ्याड प्राणघातक हल्ला केला त्याची सखोल चौकशी करा व हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या याची दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंग यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी।
मुंबई येथे गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी माजी सैनिक श्री मदन शर्मा यांचेवर जो भ्याड प्राणघातक हल्ला केला त्याची सखोल चौकशी करा व हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या याची दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंग यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी।
मुंबई येथे गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी माजी सैनिक श्री मदन शर्मा यांचेवर जो भ्याड प्राणघातक हल्ला केला त्याची सखोल चौकशी करा व हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या याची दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथसिंग यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी।
मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा,,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचेकडे मागितली भेटीची वेळ,भेट घेऊन करणार मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी,,राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांना दिल्लीत प्रत्यक्ष भेटून दिले पाठिंबा व समर्थनाचे पत्र
मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा,,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचेकडे मागितली भेटीची वेळ,भेट घेऊन करणार मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी,,राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांना दिल्लीत प्रत्यक्ष भेटून दिले पाठिंबा व समर्थनाचे पत्र
महाराष्ट्र सरकार कोरोना महामारीत लोकांचे सरंक्षण करण्यात असफल-खाजगी दवाखान्यात कोरोना पेशंट ची लूट;देशात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात ,ऑक्सिजन सिलेंडर,पीपीइ किट,मास्क ,सॅनिटीझर ,इंजेक्शन व बेड चा तुटवडा,केंद्र सरकारने यात लक्ष घालावे,महाराष्ट्राला पंतप्रधान केअर फंडातून भरीव मदत करावी,खाजगी दवाखान्यात होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष भरारी पथक पाठवावे व रुग्णांची लूट करणाऱ्या खाजगी दवाखाना संचालकांना लगाम घालावा,महाराष्ट्र सरकार सातत्याने कोरोनवर रोक लावण्यावर असफल राहिल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी-लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांचेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी।
सध्या संपूर्ण देशात कोरोनाची महाभयावह साथ सुरू आहे. कोरोना रुग्णांचे बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे.सध्या महाराष्ट्रात अत्यन्त भयावह परिस्थिती आहे.बेडसंख्या अपुरी आहे.आयसीयु मध्ये 20 रुग्णाची क्षमता असतांना 40 रुग्ण ठेवण्यात येत आहे. आय सीयु क्षमतेच्या 10% बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत ते 50% राखीव ठेवावेत. खाजगी दवाखाने 2 ते 12लाख रुपयांपर्यंत बिल आकारून रुग्णांची सरळ लूट करीत आहेत.या मुळे गरीब रुग्णांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यांना उपचार घेणे परवडत नाही म्हणून बिचारे घरीच तडफडून मृत्यूला कवटाळत आहेत.महाराष्ट्र सरकार मध्ये कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही त्यामूळे अनागोंदी माजली आहे.रोज रुग्णसंख्या भरमसाठ वाढत आहे.रुग्णालयात बेड ची कमतरता आहे,ऑक्सिजन सिलेंडर नाहीत,औषधी तुटवडा आहे,अँबुलेन्स, व्हेंटिलेटर, मास्क,सॅनिटीझर आदींचा तुटवडा आहे.आवश्यक असणारी रेमेडी सिवर,टोसिली जुमेप ही इंजेक्शन काळ्या बाजारात चढ्या भावाने विकली जात आहेत.या सर्व बाबींची दखल घेऊन केंद्र सरकारने विशेष भरारी पथके(टास्क फोर्स) तयार करावीत व या बेबंदशाहीला लगाम घालावा अशी मागणी लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांचेकडे केली.
या कठीण परिस्थितीत जे कोरोनयोद्धा डॉक्टर्स,नर्सेस, आरोग्यसेवक,स्वच्छता कर्मचारी ,पोलीस आदी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावीत आहेत त्यांना या कालावधीत दुप्पट पगार द्यावा अशी मागणी सुदधा केली आहे.
या विपदेतून लोकांची सुटका करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20000 रुग्ण क्षमतेचे विशेष कोविड उपचार सेन्टर तयार करावे व संपूर्ण उपचार मोफत करावा.
सद्यस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकार या परिस्थितीला हाताळण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले आहे त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्राने आपल्या मार्फत यंत्रणा संचालन करावे अशी मागाणीसुद्धा लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला